Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयोजक नसले तरी गोविंदा रचणार थर

Webdunia
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2015 (09:24 IST)
दहीहंडीत गोविंदांवर लादलेल्या जाचक अटींबाबत संभ्रमावस्था कायम असल्याने आक्रमक झालेल्या गोविंदांनी गोकुळाष्टमीदिवशी रस्त्यावर उतरून थर लावण्याची घोषणा केली आहे. आयोजक नसले तरी गोविंदा थर रचतीलच, असा इशारा देण्यात आला आहे. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कोणताही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या गोविंदांनी थेट रस्त्यावर उतरण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारने आयोजकांवर बंधने लादण्याचा प्रयत्न सुरु केल्याने आयोजकांविना उत्सव साजरे करणे कठीण असले तरी जे आयोजक उत्सवाचे आयोजन करणार नाहीत, त्यांच्याशिवाय गोविंदा पथके थर रचतील, असे समितीने ठरविले आहे. 

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

Show comments