Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कर्जबाजारी तरुणाकडून कुटुंबातील तिघांची हत्या

Webdunia
गुरूवार, 10 एप्रिल 2014 (12:11 IST)
एका कर्जबाजारी तरुणाने आपल्याच कुटुंबातल्य़ा तिघांची हत्या केल्याची घटना पुण्यातल्या फातिमानगरमध्ये घडली आहे. सागर गायकवाड याने आई, पत्नी आणि मुलगी यांची गळा आवळून हत्या केली. गेल्या दोन वर्षांपासून सागर हा बरोजगार होता.

सागरने एका बँकेतून कर्ज घेतले होतं पण बेरोजगारीमुळे तो कर्जाचे हफ्ते भरण्यात त्याला अडचणी येत होत्या. याच नैराश्यातून त्याने आपली आई, पत्नी आणि मुलगी यांची हत्या केल्याची माहिती त्याने स्वत: पोलिसांना दिली. त्यानंतर सागरने स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न फसल्यानंतर सागर पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले.

सागर हा उच्च शिक्षित आहे आणि आयटी क्षेत्रातल्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यानं कामही केले होते.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments