Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोल्हापूरात कर्नाटकच्या बसेसची तोडफोड

Webdunia
शनिवार, 26 जुलै 2014 (10:26 IST)
कर्नाटकातील बेळगावजवळच्या येळ्ळूरमधील  महाराष्ट्र राज्य लिहिलेला फलक काढून टाकल्याचे वाईट पडसाद शुक्रवारी कोल्हापुरात उमटले. कर्नाटक प्रशासनाच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी कोल्हापुरात बसेसची तोडफोड केली. या आंदोलनाचे नेतृत्त्व शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.  
 
कर्नाटक हायकोर्टाच्या आदेशानंतर येळ्ळूर गावच्या पंचायतीवरचा भगवा झेंडा काढण्य़ात आला होता. तसेच येळ्ळूरच्या सीमेवर असणारे महाराष्ट्राचे फलक प्रशासनाने निकाल येण्याआधीच काढून टाकला. त्यामुळे शिवसेनेन हे आंदोलन केले . 
कर्नाटक सरकारची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही. सीमाभागातील मराठी भाषीकांची गळचेपी होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. 
 
येळ्ळूर गावाच्या सीमेवर 1956 पासून महाराष्ट्र राज्याचा फलक आहे. मात्र, हायकोर्टाचा निकाल येण्याआधीच कर्नाटकने तो काढून टाकला. 27 जुलैला याबाबत याबाबत निकाल येण्याची शक्यता आहे. गावाच्या पंचायतीवर असलेल्या भगवा झेंडा काढण्याचे आदेश कर्नाटक हाय कोर्टाने दिले आहेत. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments