Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

...त्यापेक्षा शिवरायांचे गड-किल्ले जपा.

Webdunia
बुधवार, 17 फेब्रुवारी 2016 (11:58 IST)
‘केवळ पुतळे उभे करण्यात काय अर्थ आहे. त्यापेक्षा शिवरायांचे गड-किल्ले जपा.’ असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा केलं आहे.
 
अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुनही राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. ‘अश्वारुढ पुतळा तोही स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा मोठा ही कल्पना कुणाच्या मनात सुचली काय माहिती?’ असं म्हणत राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं.
 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments