Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दहीहंडी फोडलीच नाही, तर गुन्हा कसा: ठाकरे

Webdunia
मुंबई- मुंबईत दहीहंडीचा उत्सव साजरा करताना गोविंदा पथकांनी न्यायालयाने दिलेल्या 20 फुटांवर दहीहंडी फोडण्याच्या आदेशाचे उल्लंघन केले नसल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. गोविंदा पथकाने नऊ थर रचले असले तरी, नऊ थर रचून हंडी फोडली नसल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार कसा, असा सवाल मनसे अध्क्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 
 
मुंबईतील गोविंदा पथकांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी दलितांच्या अत्याचार थांबविण्यासाठी 56 इंचाच्या छातीवर गोळी झेलण्याची तयारी दाखविणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरदेखील पुन्हा निशाणा साधला. 
 
दलितांवरील अत्याचार थांबविण्याचे मोदींचे हैदराबादमधील वक्तव्य उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर असल्याचे राज यांनी म्हटले. पंतप्रधान यांचे वक्तव्य हे आपल्यासाठी  भावनात्मक आव्हान वाटते आणि आम्ही केलेले वक्तव्य प्रसारमाध्यमांना राजकारण का वाटते. असा सवालही त्यांनी केला.  

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments