Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुष्काळाचा मुद्दा संपल्याने नव्या मुद्दय़ासाठी पवारांचा दौरा : खडसे

Webdunia
बुधवार, 23 सप्टेंबर 2015 (11:01 IST)
राज्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे दुष्काळाचा मुद्दा आता संपल्यात जमा आहे. त्यामुळे जनतेला काही दाखविण्यासाठी शरद पवार नवा मुद्दा घेऊन येतील अशी टीका राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी मराठवाडय़ाच्या दौर्‍यानंतर विदर्भाच्या दुष्काळी दौर्‍यावर असणार्‍या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे.
 
राज्याचे कृषिमंत्री खडसे आज मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी विदर्भाच्या दुष्काळी दौर्‍यावर असणार्‍या पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. गेल्या आठवडय़ात राज्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यात असणार्‍या दुष्काळाचा मुद्दा आता जवळजवळ संपल्यात जमा आहे. त्यामुळे जनतेला काही दाखविण्यासाठी पवार नवा मुद्दा घेऊन येतील. अशा शब्दात खडसे यांनी पवार यांच्या विदर्भाच्या दौर्‍याचा समचार घेतला.
 
पावसामुळे राज्यातील चारा, पाणी व दुष्काळाचे संकट संपल्यात जमा आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठय़ासाठी सुरू केलेले टँकर्स जवळपास 70 टक्क्यांनी कमी झाले आहेत. 

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

Show comments