Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नेमाडे म्हणाले ‘हा तर पुन्हा फाळणीचा डाव’

Webdunia
बुधवार, 2 सप्टेंबर 2015 (11:29 IST)
औरंगाबाद शहराचे नाव बदलणे म्हणजे इतिहास बदलण्यासारखे आहे. असले उद्योग करण्यापेक्षा तेथील लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न करा, असे मत व्यक्त करतानाच सरकारचे धोरण म्हणजे पुन्हा फाळणीच्या डावासारखेच आहे, असा आरोप ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केले.

ते म्हणाले, मी बोललो की वाद होतो, पण मी स्वत:हून बोलत नाही. कुणी प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर मी देतो. साहित्य क्षेत्रातला दहशतवादी असल्याचा आरोप माझ्यावर केला जातो पण, असा आरोप करणारे लोकच भित्रे आहेत.

राज्यात विचारवंतांच्या हत्या होत असल्याबाबत चिंता व्यक्त करताने ते म्हणाले, हे तालिबान आहे की पाकिस्तान? मी स्पष्ट बोलतो म्हणून मलाही ठार कराल का?.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments