Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बालकामगारांची ‘तस्करी’ रोखली

Webdunia
मंगळवार, 16 डिसेंबर 2014 (12:40 IST)
बेकर्‍या, हॉटेल्स आणि कारखान्यांमध्ये नोकरीस लावण्यासाठी बिहार येथून आणलेल्या ८३ बालकामगारांची मुंबईत सुटका करण्यात आली. चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून या मुलांना मुंबईत आणण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी ३३ जणांना ताब्यात घेतले आहे.
 
बिहारमधील मोतीहारी जिल्ह्यातून काही अल्पवयीन मुलांना कामासाठी मुंबईत पाठवण्यात येणार असल्याची माहिती एका सामाजिक संस्थेला मिळाली होती. 
 
शनिवारी १५० अल्पवयीन मुलांना मुंबईकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली.जनसाधारण एक्स्प्रेसने मुंबईत दाखल होत असताना या मुलांची सुटका करुन ३३ जणांना ताब्यात घेण्यात आले.
 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments