Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंत्रालय प्रवेशाची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार

Webdunia
सोमवार, 22 डिसेंबर 2014 (11:31 IST)
राज्य सरकारचे मुंबईतील मुख्यालय असलेल्या मंत्रालयामध्ये शासकीय कामासाठी मंत्र्यांना भेटावयाला येणार्‍या राज्यातील लोकांसाठी मंत्रालयात प्रवेश देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार असल्याचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव राजेश अग्रवाल यांनी रविवारी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे.
 
नागपूर येथे सुरू असलेले महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळीअधिवेशन संपल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खाते आणि गृहमंत्रालय यांच्या प्रधान सचिवाबरोबर विचारविनिम करून मंत्रालयात प्रवेश देण्याची प्रक्रिया सुलभ आणि किमान त्रास व्हावा, अशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मंत्रालयात नागरिकांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुलभ करा आणि लोकांना प्रवेशासाठी विनाकारण त्रास होऊ नये, याची दक्षता घेण्याला मुख्यमंत्री देवेंद्र ङ्खडणवीस यांनी राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना सूचना दिल्या आहेत.
 
मंत्रालयात प्रवेश देण्याची नवी पध्दत 15 जानेवारी 2015 पासून अंमलात आणण्याचा सूचना फडणवीस यांनी दिल्याचे अग्रवाल यांनी प्रतिपादन केले आहे. मंत्रालयात शासकीय कामासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यामधून दररोज मोठय़ा संख्येने लोक मंत्रालयात येत असतात. 

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

Show comments