Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा तीव्र

Webdunia
मंगळवार, 4 ऑगस्ट 2015 (11:03 IST)
विदर्भ आणि मराठवाड्यात गेल्या दोन महिन्यापासून पावसाचा पत्ता नसल्याने दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. पाऊस नसल्याने केलेली पेरणी वाया गेली आहे. दुबार पेरणीची शक्यताही नसल्याने यंदाचा हंगाम वायाच गेला आहे मात्र, हे कटू सत्य पचवून पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या चार्‍यासाठी शेतकर्‍यांना दाहिदिशा भटकंती करावी लागत आहे.

विहींनी तळ गाठला आहे तर कुपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. दुष्काळच्या झळा सोसणार्‍या अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी स्वत:हून चारा छावणी सुरु केली आहे मात्र, शासनाने अद्याप कोणतीही पावले उचललेली नाहीत.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

Show comments