Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात पुन्हा गारपीटीचा इशारा ; शेतकरी धास्तावला

Webdunia
सोमवार, 30 मार्च 2015 (11:28 IST)
महाराष्ट्रात पुन्हा वादळी वार्‍यासह गारपीट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. गेल्या महिन्यापासून सुरु असणारा अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे हतबल झालेला शेतकरी आता चांगलाच धास्तावला आहे.
 
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. ३७ अंशावर गेलेला पारा कमालीचा खाली आला असून दिवसभर रखरखते उन्ह आणि सायंकाळी वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस असे चित्र मध्य महाराष्ट्रात आहे. बदललेल्या वातावरणाचा परिणाम अजून काही दिवस जाणवणार असून येत्या दोन दिवसांत मध्यमहाराष्ट्रासह कोकणातील काही भागात वादळी वार्‍यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments