Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात मध्यावर्ती निवडणूका : शरद पवार

Webdunia
बुधवार, 25 नोव्हेंबर 2015 (11:20 IST)
मुंबई महापालिका निवडणुकीनंतर राज्यात मध्यावर्ती निवडणुका होऊ शकतात असा राजकीय बॉम्ब राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टाकला आहे.
 
कराड येथे पत्रकारांशी बोलाताना शरद पवार म्हणाले, मुंबई महापालिका निवडणुक झाल्यानंतर महाराष्ट्रात मध्यावर्ती निवडणूका होऊ शकते.  शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यानंतर राज्यात मध्यावर्ती होऊ शकतात, असे पवार यांनी यापूर्वीही म्हटले होते. दरम्यान, शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
 
दरम्यान, सेना-भाजपची युती तुटणार नसून कार्यकर्त्यांना केवळ दिलासा देण्यासाठी पवार यांनी हे वक्तव्य केले असल्याचे भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments