Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात वरुणराजाचे दमदार आगमन

Webdunia
मंगळवार, 28 जुलै 2015 (10:23 IST)
पश्चिम बंगाल, राजस्थान आणि कर्नाटकवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात वरुणराजाचे पुन्हा दमदार आगमन झाले आहे.

पूर्व राजस्थान आणि लगतच्या भागावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर वाढला आहे. कर्नाटकपासून केरळपर्यंत असलेले कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे.

या बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणून राज्यासह मुंबईत पावसाचा जोर कायम आहे. मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार ठिकाणी पाऊस पडला. कोकण-गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता असून २८ ते ३१ जुलैदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments