Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मै परेशान...मुख्यमंत्र्यांवर एसएमएसचा भडीमार...

Webdunia
शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2014 (11:06 IST)
टोलमुक्तीसाठी कोल्हापूरवासियांनी अभिनव आंदोलन हाती घेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना एसएमएस पाठविण्याची मोहीम उघडल्याने मुख्यमंत्री ‘परेशान’ झाल्याची माहिती मंत्रालयातील सुत्रांनी दिली.
 
कोल्हापूरात टोलवरुन सातत्याने आंदोलन धुमसत असते. यावरुन हाणामाºयाही झालेल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरवासियांची टोलपासून मुक्ती करावी, अशी कोल्हापूरवासियांची मागणी आहे.
 
दरम्यान, ‘टोल हटवा’ असा एसएमएस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करा, असे आवाहन संयुक्त रविवार पेठ मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आला. फलकावर मुख्यमंत्र्यांचा मोबाईल नंबरही जाहीर करण्यात आला. याची माहिती मिळताच अनेकांनी मुख्यमंत्र्यांना एसएमएस पाठविण्यास सुरुवात केली.
 
मुख्यमंत्री बैठकांमध्ये व्यस्त असताना सातत्याने एसएमएसची टोन वाजू लागल्याने त्यांचे लक्ष विचलीत होत होती. कोल्हापूवासियांची मागणी रास्त असली तरी हा प्रकार चुकीचा असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी खासगीत बोलताना व्यक्त केल्याचे मंत्रालयातील सुत्रांनी सांगितले.
 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments