वीज आली तर उद्योगात वाढ होईल आणि उद्योगगात वाढ झाली तर रोजगार वाढतील
कुटुंबात वीज बचतीवर चर्चा झाली पाहिजे
विजेअभावी शेतक-यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते असे सांगतानाच, सौरऊर्जेच्या स्त्रोताचे मोदींनी केले समर्थन. आख्ख्या देशात सोलर एनर्जीचं जाळं विणण्याचा संकल्प.
नागपूरातील मौदा येथील एनटीपीसीच्या प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लोकार्पण करण्यात आले. २४ तास वीज हवी असेल तर वीजप्रकल्प हवेतच अशी मोदींची घोषणा.