Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यपाल देणार भाजपला आमंत्रण?

Webdunia
बुधवार, 29 ऑक्टोबर 2014 (11:04 IST)
गेल्या नऊ महिन्यांपासून राष्ट्रपती राजवटीखाली असलेल्या दिल्लीत पुन्हा एकदा सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून राज्यपाल नजीब जंग सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सरकार बनवण्यासाठी पाचारण करू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा बरखास्तीसाठी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरही आज सुनावणी झाली. सर्वोच्च नालाने लोकशाहीची जाग राष्ट्रपती राजवट घेऊ शकत नाही, असा निकाल दिला आहे.
 
दिल्ली विधानसभेत भाजप हा 28 आमदारांसह सर्वात मोठा पक्ष असून या पक्षाला सरकार स्थापनेची संधी देण्याची शिङ्खारस राज्यपालांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे केली होती. ही शिङ्खारस राष्ट्रपतींनी मंजूर केल्यानेच दिल्लीला नवे सरकार मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आज, बुधवारी ते भाजपला सत्ता स्थापन करण्याचे आमंत्रण देऊ शकतात, असे सूत्रांनी स्पष्ट केले. यावर प्रतिक्रिया देताना भाजपनेही दिल्लीत आपले सरकार स्थापन होणार, असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments