Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विरारच्या नदीत आढळले बेपत्ता विद्यार्थ्यांचे मृतदेह

Webdunia
बुधवार, 27 ऑगस्ट 2014 (16:00 IST)
विरारमधील नदीत तीन बेपत्ता विद्यार्थ्यांचे मृतदेह आज (बुधवार) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तिन्ही विद्यार्थी विरारमधील एका इंटरनॅशनल शाळेचे विद्यार्थी होते. गेल्या 25 ऑगस्टपासून ते बेपत्ता होते. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही मृत विद्यार्थी विरारमधील वागड गुरुकुल इंटरनॅशनल शाळेत नववीच्या वर्गात शिकत होते. बुधवारी सकाळी तिघां मृतदेह शाळेमागील नदीत तरंगताना आढळून आले. तिघे शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहात होते. तिने नदीवर पोहोण्यासाठी गेले असावे. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदा विरार पोलिसांनी वर्तवला आहे. 
 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments