Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संमेलनाचा वाद जाणार कोर्टात

Webdunia
शनिवार, 7 नोव्हेंबर 2015 (10:51 IST)
८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड झाली असली तरी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. माझ्या वाट्याची सहाशेहून अधिक मते गायब झाल्याची तक्रार कवी विठ्ठल वाघ यांनी केली असून या प्रकरणात न्यायालयात जाणार असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सबनीस यांना ४८५, तर कवी विठ्ठल वाघ यांना ३७३ मते मिळाली आहेत. मात्र, वाघ यांनी या प्रक्रियेवरच आक्षेप घेतला आहे. निवडणुकीची प्रक्रिया साहित्यिकांच्या हातात राहिली नसून इतर लोकच ती चालवित असल्याचा आरोप वाघ यांनी केला आहे. दरम्यान, या प्रक्रियेविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे सांगण्यात आले.
 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments