Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सत्ताधार्‍यांना क्रांतिदिनाचे झालेले विस्मरण दुर्दैवी!

Webdunia
सोमवार, 10 ऑगस्ट 2015 (11:45 IST)
क्रांतिदिनाचे सत्ताधार्‍यांना झालेले विस्मरण दुर्दैवी असल्याची टीका, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त रविवारी सकाळी सत्ताधार्‍यांकडून कोणीही ऑगस्ट क्रांती मैदानावर येऊन हुतात्म्यांना अभिवादन न केले नाही. याची संधी साधत चव्हाण यांनी सत्ताधार्‍यांवर तोंडसुख घेतले. 
 
आज सत्तेत असलेल्या भाजपचे आणि त्यांची मातृसंस्था असलेल्या संघाचे स्वातंत्र्य चळवळीत काहीही योगदान नव्हते. परंतु, स्वातंत्र्य   चळवळीत बलिदान देणार्‍यांप्रती त्यांनी किमान श्रद्धा तरी बाळगायला हवी होती. 
 
राज्य सरकारच्यावतीने मुख्यमंत्री किंवा एखाद्या वरिष्ठ मंत्र्यांने येऊन स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करायला हवे होते. हुतात्म्यांप्रती एवढे साधे सौजन्य सत्ताधार्‍यांमध्ये नसावे, हे अतिशय दुर्दैवी आहे, असे चव्हण म्हणाले. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments