Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सर्वधर्मीयानं कुटुंबनियोजन सक्तीचे करा: उद्धव

Webdunia
मंगळवार, 7 जुलै 2015 (10:04 IST)
मुंबई- भारतातील धर्मांध मुसलमान या देशाचे नागरिक म्हणून नव्हे तर मुसलमान म्हणून जगत आहेत. धर्म म्हणून लोकसंख्या जाणीवपूर्वक वाढवून रक्तहीन क्रांतीने देश काबीज करण्याचे स्वप्न पाहिले जात आहे. अशावेळी समान नागरी कायदा अमलात आणून सर्वधर्मीयांसाठी सक्तीचे कुटुंबनियोजन केले पाहिजे. देश वाचवण्याचा हाच एकमेव तोडगा आहे, असे सडेतोड विचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहेत.
 
मुसलमानांनी अर्ध्यारात्री जरी हाक मारली तरी मदतीस धावण्याचे वचन पंतप्रधान मोदी यांनी दिले, पण त्या बदल्यात मुसलमान समाज देशाच्या मदतीस धावणार आहे काय? असा रोखठोक सवालही त्यांनी केला आहे. देशातील मुस्लिमांची संख्या 2001 ते 2011 या काळात 24 टक्क्यांनी वाढल्याचे जनगणनेतील आकडेवारीतून समोर आल्यानंतर ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव यांनी पुन्हा शिवसेनेची कट्टर हिंदुत्वाची भूमिका मांडली आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments