Festival Posters

पितृपक्षात पितरांना का वाढतात खीर, जाणून घ्या!

Webdunia
पितृपक्षात पूर्वजांचे श्राद्ध करताना त्यांना खीर तर्पण करण्याची मान्यता आहे. याचे खास कारण असे आहे की जेव्हा आमच्या येथे कोणता पाहुणा येतो त्याला पाहुणचार म्हणून गोड पदार्थ खाऊ घालतो. मिठाईसोबत भोजन अतिथीला पूर्ण तृप्ती देतो. अशी मान्यता आहे की जेव्हा पितरांना भोजन तर्पण करतो तेव्हा त्यांनी खीर नक्की देतो. मनोवैज्ञानिक भाव असा देखील आहे की श्राद्धाच्या जेवणात खीर बनवून आम्ही पितरांप्रती आदर-सत्कार प्रदर्शित करतो. श्राद्धात खीर बनवण्याच्या मागचे एक कारण असे ही आहे की श्राद्ध पक्षाअगोदर पावसाळा असतो. आधीच्या काळात पावसाळ्यात अधिकतर लोक  व्रत आणि उपास करत होते. अत्यधिक व्रत केल्याने त्यांचे शरीर कमजोर होऊन जात होते आणि श्राद्धाच्या 16 दिवसांमध्ये खिरीचे सेवन केल्याने त्यांचे शरीर परत मजबूत होत होते. या परंपरेमुळे श्राद्ध पक्षाच्या 16 दिवसांमध्ये पितरांना खीर तर्पण करण्याची परंपरा आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शनिवारची आरती

भक्तीत अहंकार कसा प्रवेश करतो, अहंभाव पासून वाचण्याचे सोपे उपाय

शुक्रवारी या स्त्रोताचे पाठ केल्याने दारिद्र्य नाहीसे होते

108 names of goddess Lakshmi देवी लक्ष्मीची 108 नावे, शुक्रवारी जपा आणि कृपा‍ मिळवा

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

पुढील लेख
Show comments