1- श्राद्ध पक्षात कोणी भोजन किंवा पाण्यासाठी याचना केल्यास त्याला रिकाम्या हाती जाऊ देऊ नका. या दरम्यान पितर कोणत्याही रूपात येऊन अन्न आणि पाण्यासाठी इच्छुक असतात असे म्हटलं जातं.
2- गाय, कुत्रा, मांजर, कावळा यांना श्राद्ध पक्षात हानी पोहचवणे योग्य नाही. या दरम्यान यांना भोजन देणे योग्य मानले गेले आहे.
3- या काळात मासांहारी भोजनाचे सेवन करणे टाळावे. दारू आणि मादक पदार्थांचे सेवन टाळावे.