Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताने हॉकीचा आशिया चषक जिंकला

भारताने हॉकीचा आशिया चषक जिंकला
Webdunia
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017 (10:46 IST)

भारताने हॉकीच्या आशिया चषकावर  आपले  नाव कोरले  आहे. अंतिम सामन्यात मलेशियाच्या संघावर २-१ अशी मात करत भारताने आशिया चषक जिंकला.साखळी फेरीतले सर्व सामने आणि सर्वोत्तम ४ गटात अपराजित राहण्याचा विक्रम केल्यानंतर भारतीय संघ मलेशियावर मात करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला होता. सामन्याच्या पहिल्या मिनीटापासून भारताने आपल्या खेळात आक्रमकता ठेवली होती. भारताच्या आघाडीच्या फळीतल्या ताळमेळाचं उत्तम उदाहरण अवघ्या तिसऱ्या मिनीटाला दिसून आलं. एस. व्ही. सुनील आणि रमणदीप सिंह यांनी रचलेल्या सुरेख चालीचं रुपांतर गोलमध्ये झालं. तिसऱ्या मिनीटाला मिळालेल्या या आघाडीमुळे भारताचा संघ सामन्यात वरचढ झालेला पहायला मिळाला. यानंतर पहिल्या सत्रात भारताने मलेशियाला सामन्यात वरचढ होण्याची संधी दिली नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

कॉमेडियन कुणाल कामरावर खार पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल

मुंबई: विलेपार्ले येथे क्रेननेखाली चिरडून महिलेचा मृत्यू

LIVE:26/11 हल्ल्यातील नायकाच्या सन्मानार्थ स्मारक बांधले जाणार

26/11 हल्ल्यातील नायकाच्या सन्मानार्थ स्मारक बांधले जाणार,महाराष्ट्र सरकारने जाहीर केले

मुंबई पोलिसांशी बोलण्याचा सल्ला देत कुणाल कामराकरिता विशेष सुरक्षेची मागणी संजय राऊतांनी केली

पुढील लेख
Show comments