Marathi Biodata Maker

दिवाळीचा फराळ केला नाही रेश्माने

Webdunia
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 (12:22 IST)
नवी दिल्ली- राष्ट्रकुल स्पर्धेत रेश्मा मानेला सिंगापूरमध्ये 63 किलो वजनी गटशत खेळायचे होते. त्यामुळे वजन कोण्यातही परिस्थितीत वाढणा नाही, याकडे तिचा कटाक्ष होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांत तिने अतिशय काटेकोरपणे आपला डायट सांभळला.
 
दिवाळीचा फराळ केलास का? या प्रश्नावर तिने चिवडा, चकली आवडते पण त्याला या वर्षी हातही लावला नाही. एखाद्या खेळाडूला पुढे जायचे असेल, तर त्याने या गोष्टी टाळायलाच हव्यात, अशी प्रतिक्रिया रेश्माने दिली होती.
 
रेश्माची मेहनत पाहता, तिचे हे यश अपेक्षित होते. गोंदा येथील कामगिरीनंतर तिचा आ‍त्मविश्वास दुणावला होता.
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

हर्षा ऋचरिया हर्षानंद गिरी बनल्या, उज्जैनमध्ये संन्यास घेतला, संतांचा विरोध

LIVE: महाराष्ट्र सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील बदल्या आणि नियुक्तीचे आदेश जारी केले

महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य! उपजीविका जाणार का? काय म्हणाले मंत्री सरनाईक

PM Kisan Yojana : 23वा हप्ता लवकरच

मुंबईत शाळा बेकायदेशीरपणे चालवल्या जात आहे," किरीट सोमैया यांनी गंभीर आरोप केले

पुढील लेख
Show comments