Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिवाळीचा फराळ केला नाही रेश्माने

Webdunia
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 (12:22 IST)
नवी दिल्ली- राष्ट्रकुल स्पर्धेत रेश्मा मानेला सिंगापूरमध्ये 63 किलो वजनी गटशत खेळायचे होते. त्यामुळे वजन कोण्यातही परिस्थितीत वाढणा नाही, याकडे तिचा कटाक्ष होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांत तिने अतिशय काटेकोरपणे आपला डायट सांभळला.
 
दिवाळीचा फराळ केलास का? या प्रश्नावर तिने चिवडा, चकली आवडते पण त्याला या वर्षी हातही लावला नाही. एखाद्या खेळाडूला पुढे जायचे असेल, तर त्याने या गोष्टी टाळायलाच हव्यात, अशी प्रतिक्रिया रेश्माने दिली होती.
 
रेश्माची मेहनत पाहता, तिचे हे यश अपेक्षित होते. गोंदा येथील कामगिरीनंतर तिचा आ‍त्मविश्वास दुणावला होता.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments