Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीय हॉकी संघ नशीबवानच: अजितपाल

Webdunia
बुधवार, 9 डिसेंबर 2015 (10:16 IST)
नवी दिल्ली - वर्ल्ड हॉकी लीग फायनल्स स्पर्धेतील साखळी गटात भारतीय हॉकी संघाची अवस्था अक्षरशः दयनीय होती. तरीदेखील या स्पर्धेत ते ब्राँझपदकाचे मानकरी ठरले. याबाबत भारतीय संघाला नशिबवानच म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार अजितपाल सिंग यांनी व्यक्त केली.
 
भारतीय संघाच्या यशाबद्दल बोलताना अजितपाल यांनी स्पर्धेच्या स्वरूपाकडे बोट दाखवले. ते म्हणाले, ‘‘स्पर्धेचे स्वरूप असे होते, की सर्व सहभागी आठही संघ साखळी लढती खेळूनही उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार होते. साखळी लढतीत भारताची कामगिरी दयनीय होती. पण, स्पर्धेचे स्वरूप बघता काही घडू शकत होते, झालेदेखील तसेच. भारताने आपली कामगिरी उंचावली. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments