Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मैरीकॉमबाबत ट्विटने अमिताभवर जनप्रक्षोभ

Webdunia
बुधवार, 8 ऑगस्ट 2012 (16:27 IST)
बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी भारतीय महिला बॉक्सर मैरीकॉमच्या अभिनंदनसाठी केलेल्या ट्विटने मणिपूरमधील लोक नाराज झाले आहेत. मैरीकॉम मणिपूरची असताना त्यांनी नकळतपणे या ट्विटमध्ये ती आसामची असल्याचा उल्लेख केला होता.

त्यांनी लिहिले, मैरीकॉमने मुष्टीयुद्धाची लढत जिंकत कांस्य पदक सुनिश्चित केले आहे. दोन मुलांची आई असलेल्या आसामच्या मैरीने देशाची मान उंचावली आहे. येथे तथ्यात्मक चूक झाल्याने अमिताभ यांना चाहत्यांनी नाराजी ओढवून घ्यावी लागली.

PR
PR
अमिताभच्या ईशान्य भारताबाबतच्या अज्ञानावर टीका करणारा एक व्यक्ति लिहितो की, अमिताभ यांनी आपले भौगोलिक ज्ञानात भर घालावी. शिलॉंगची सामाजिक कार्यकर्ता अगनेश खरशिंग लिहितात की, हे लाजीरवाणे असून ईशान्य भारतास कधीपर्यंत पक्षपाती वागणूक मिळेल. इंफाळची दूरचित्रवाणी समालोचक वाट रूपचंद्र म्हणाली की, जर मणिपूर हे आसाम असेल तर मग मुंबई हे इलाहाबाद असायला पाहिजे.

या टिपण्यांनी अमिताभ त्रस्त झाल्यानंतर त्यांनी ‍ट्विट करून दिलगिरी व्यक्त करतानाच आपली चूकही सुधारली.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

सर्व पहा

नवीन

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments