Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Budget 2025: बंदुकीच्या गोळीच्या जखमेवर मलमपट्टी लावण्यासारखे आहे,अर्थसंकल्पावरून राहुल गांधी यांची टीका

Budget 2025:    बंदुकीच्या गोळीच्या जखमेवर मलमपट्टी लावण्यासारखे आहे अर्थसंकल्पावरून राहुल गांधी यांची टीका
Webdunia
शनिवार, 1 फेब्रुवारी 2025 (19:25 IST)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन झाल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.देशाच्या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. 
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 वर प्रतिक्रिया दिली.
ALSO READ: अडानी देशाचा सर्वात गरीब माणूस म्हणत संजय राऊतांनी पीएम मोदींना टोला लगावला
'गोळ्यांच्या जखमेवर मलमपट्टी' असे त्यांनी या अर्थसंकल्पाचे वर्णन केले. ते म्हणाले की, हे सरकार विचारांच्या बाबतीत पोकळ आहे. जागतिक अनिश्चिततेच्या काळात आर्थिक संकट सोडवण्यासाठी आमूलाग्र बदल आवश्यक असल्याचे काँग्रेस नेते म्हणाले. पण ही सरकारच्या विचारांची दिवाळखोरी  असल्याचे ते म्हणाले. त्यांनी या संदर्भात सोशल मीडिया एक्स प्लेटफॉर्मवर पोस्ट केले आहे.
<

A band-aid for bullet wounds!

Amid global uncertainty, solving our economic crisis demanded a paradigm shift.

But this government is bankrupt of ideas.

— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 1, 2025 >
वाढत्या वेतन, एकूण उपभोगातील तेजी, खाजगी गुंतवणुकीचे सुस्त दर आणि जटिल जीएसटी प्रणाली यासारख्या 'आजारांवर' उपचार करत नाही ज्याचा अर्थव्यवस्थेला फटका बसत आहे.
ALSO READ: देशाचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असल्याचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे वक्तव्य
नरेंद्र मोदी सरकार बिहारला मोठी भेट देत आहे, कारण तेथील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सहयोगी नितीश कुमार यांचे सरकार आणि या आघाडीचा महत्त्वाचा भाग असलेल्या आंध्र प्रदेशकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.   
Edited By - Priya Dixit 
ALSO READ: शिवसेना उद्धव गटाच्या खासदाराला बजेट आवडले, म्हणाले- हा मध्यमवर्गाचा विजय आहे
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र सरकारमधील फुटीबद्दल एकनाथ शिंदे यांनी मौन सोडले

फुटबॉल मॅच चालू असताना मोठा अपघात, 50 जण जखमी, आयोजकांवर गुन्हा दाखल

शीतयुद्ध नाही, सगळं थंडा-थंडा कुल-कुल आहे, महाराष्ट्र सरकारमधील फुटीबद्दल एकनाथ शिंदे यांनी मौन सोडले

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारने घेतले मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे महत्त्वाचे निर्णय

जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक अभिजित पवार आणि हेमंत वाणी अजित पवारांच्या पक्षात शामिल

पुढील लेख
Show comments