Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवरात्रीतच निवडणुका का? राज ठाकरेंचा आयोगाला सवाल

Webdunia
बुधवार, 1 ऑक्टोबर 2014 (14:01 IST)
महाराष्‍ट्रात नवरात्रीतच विधानसभा निवडणुका का, पश्चिम बंगालमध्ये नवरात्रीत निवडणूका घेतल्या असत्या का असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित आहे. राज ठाकरे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जाहीर सभेत बोलत होते.
 
गणपती गेले आणि नवरात्रोत्सव सुरु झाला. तसेच लवकरच दिवाळी येईल, अशा सणासुदीच्या दिवसांनामध्या राज्यात निवडणूका घेण्याची काही गरज होती का? अशा शब्दात राज ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचा समाचार घेतला.

पश्चिम बंगालमध्ये जर या दिवसांमध्ये निवडणुका असत्या तर, तेथील सर्व पक्ष एकत्र आले असते. आयोगाला निवडणुका पुढे ढकलल्या लागल्या असत्या. परंतु आपल्याकडे तर निवडणूक महत्त्वाची. सणांचे काय, असेही राज म्हणाले. 
 
वणीमधून मनसेचे राजू उंबरकर हे निवडणूक रिंगणात आहेत. उंबरकरांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी वणी येथे सभा घेतली.  दरम्यान, ऑक्टोबर हिटमुळे सर्वच नेत्यांच्या सकाळच्या सभांना गर्दी कमी आहे. त्याचा फटका राज ठाकरेंच्या सभांनाही बसत आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

Show comments