Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेनेने दोन पावले पुढे यावे : शहा

Webdunia
शुक्रवार, 19 सप्टेंबर 2014 (11:52 IST)
‘बोलावणे आल्याशिवाय ‘मातोश्री’वर जाणार नाही,’ असा पवित्रा आपल्या पहिल्या महाराष्ट्र दौर्‍यात घेणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशातील पोटनिवडणुकांच्या निकालानंतर नरमले आहेत. 
 
‘जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी आम्ही दोन पावले पुढे आलो आहोत, शिवसेनेनेही दोन पावले पुढे यावे,’ असा विनवणीचा सूर शहा यांनी लावला आहे.
 
शिवसेना-भाजपमधील जागावाटपाचा तिढा कायम असल्याने राज्यातील नेत्यांशी सल्लामसलत करण्यासाठी अमित शहा हे आठवडाभरातच पुन्हा महाराष्ट्रात आले आहेत. गुरुवारी सकाळी शहा यांनी महाराष्ट्रातील त्यांची सासुरवाडी कोल्हापूर येथे जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतले. त्यानंतर कार्यकत्र्यांना संबोधित केले. यावेळी युतीच्या तिढय़ावरही शहा यांनी भाष्य केले. 

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

Show comments