Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पवारः नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर 15 दिवसांत सरकार कोसळेल

Webdunia
बुधवार, 15 मे 2019 (09:51 IST)
"लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदींना सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं तरी त्या सरकारची गत 1996 सालच्या वाजपेयी सरकारसारखीच होईल. 13 ते 15 दिवसांत हे सरकार कोसळेल," असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. शरद पवारांनी 23 मे नंतरच्या राजकीय शक्यतांवर भाष्य केलं.
 
"यावेळी सत्तेवर येणारं सरकार त्रिशंकू नसेल. UPA म्हणा किंवा अन्य काही, पण समविचारी पक्ष एकत्र येऊन स्थिर सरकार देतील. भाजपच्या हातात सत्ता जाणार नाही," असंही पवार यांनी म्हटलं.
 
महाराष्ट्रातही सत्ताबदल होणार असल्याचं भाकित पवारांनी वर्तवलं. सध्या महाराष्ट्रभर दुष्काळ दौरा करत असलेल्या पवारांनी सरकारविरोधात संतप्त जनमत असल्याचंही सांगितलं.

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

पुढील लेख
Show comments