Marathi Biodata Maker

मंत्रिपद न मिळाल्याने राजू शेट्टी वैफल्यग्रस्त: सदाभाऊ खोत

Webdunia
शुक्रवार, 24 जानेवारी 2020 (16:22 IST)
माजी खासदार राजू शेट्टी यांना कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यांच्या मागे आता माणसे राहिली नसून ते आता 5 वर्षे काय 25 वर्षे हातकणंगले मतदारसंघातून निवडून येऊ शकत नाहीत, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
 
शेट्टी एकदा भाजपबरोबर राहिले. या निवडणुकीत ते आघाडीबरोबर होते. या सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपद पाहिजे होतं. त्यांना राज्यमंत्रिपदाचा निरोप होता. म्हणून त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी देणंघेणं नाही, असं खोत म्हणाले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments