rashifal-2026

आंतरराष्ट्रीय युवा दिवस : स्वामी विवेकानंद यांचे विचार

Webdunia
गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (10:16 IST)
* आपल्या दुर्दशेचं कारण नकारात्मक शिक्षा प्रणाली आहे
 
* विश्व एक व्यायामशाला आहे, जिथे तुम्ही स्वतःला मजबूत बनवण्यासाठी येता
 
* हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं. 
 
* सर्वात मोठा धर्म म्हणजे आपल्या स्वभावाप्रती खरं असणं. स्वताःवर विश्वास ठेवा
 
* जो अग्नी आपल्याला उब देतो तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकतो. पण हा अग्नीचा दोष नाही.
 
* आपल्याला अशा शिक्षणपद्धतीची गरज आहे जे काळाला अनुसरून असेल
 
* बाह्य स्वभाव हा अंतर्गत स्वभावाचं मोठं रूप आहे
 
* मन आणि मेंदूच्या द्वंद्वात नेहमी मनाचंच ऐका
 
* अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. 
 
* पावित्र्य, धैर्य आणि दृढ़ता, या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत.
 
* चिंतन करा, चिंता नाही , नव्या विचारांना जन्म द्या. 
 
* असं कधीच म्हणू नका की,मी करू शकत नाही. कारण तुम्ही अनंत आहात, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता
 
* जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात.
 
* स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोकं तुमचं गुणगान करतील
 
* धन्य आहेत ते लोकं जे दुसऱ्यांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्च करतात.
 
* महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो.
 
* सत्यासाठी काही सोडून द्यावं पण कोणासाठीही सत्य सोडू नये.
 
* उठा, जागे व्हा आणि लक्ष्य पूर्ण होईपर्यंत थांबू नका
 
* स्वतःला कमकुवत समजणं हे सर्वात मोठं पाप आहे.
 
* संघर्ष करणं जितकं कठीण असेल तितकेच  तुमचं यश शानदार असेल.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

रतन टाटा यांच्या आई सिमोन टाटा यांचे निधन

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी गिलला खेळण्याची मिळाली परवानगी

दाजींवर फिदा झाली मेहुणी, प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले

अहिल्यानगरमधील शिक्षकांनी टीईटीच्या आदेशाचा निषेध केला, सरकारला दिला इशारा

ब्रह्मोस अभियंता निशांत अग्रवाल यांची सात वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

पुढील लेख
Show comments