Festival Posters

आंतरराष्ट्रीय युवा दिवस : स्वामी विवेकानंद यांचे विचार

Webdunia
गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (10:16 IST)
* आपल्या दुर्दशेचं कारण नकारात्मक शिक्षा प्रणाली आहे
 
* विश्व एक व्यायामशाला आहे, जिथे तुम्ही स्वतःला मजबूत बनवण्यासाठी येता
 
* हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं. 
 
* सर्वात मोठा धर्म म्हणजे आपल्या स्वभावाप्रती खरं असणं. स्वताःवर विश्वास ठेवा
 
* जो अग्नी आपल्याला उब देतो तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकतो. पण हा अग्नीचा दोष नाही.
 
* आपल्याला अशा शिक्षणपद्धतीची गरज आहे जे काळाला अनुसरून असेल
 
* बाह्य स्वभाव हा अंतर्गत स्वभावाचं मोठं रूप आहे
 
* मन आणि मेंदूच्या द्वंद्वात नेहमी मनाचंच ऐका
 
* अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. 
 
* पावित्र्य, धैर्य आणि दृढ़ता, या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत.
 
* चिंतन करा, चिंता नाही , नव्या विचारांना जन्म द्या. 
 
* असं कधीच म्हणू नका की,मी करू शकत नाही. कारण तुम्ही अनंत आहात, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता
 
* जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात.
 
* स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोकं तुमचं गुणगान करतील
 
* धन्य आहेत ते लोकं जे दुसऱ्यांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्च करतात.
 
* महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो.
 
* सत्यासाठी काही सोडून द्यावं पण कोणासाठीही सत्य सोडू नये.
 
* उठा, जागे व्हा आणि लक्ष्य पूर्ण होईपर्यंत थांबू नका
 
* स्वतःला कमकुवत समजणं हे सर्वात मोठं पाप आहे.
 
* संघर्ष करणं जितकं कठीण असेल तितकेच  तुमचं यश शानदार असेल.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

अजित पवारांच्या पायलटने जाणूनबुजून त्यांचे विमान कोसळवले, रोहित पवारने केला खळबळजनक दावा

एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीने राजकीय खळबळ

इंडिया आघाडीला फक्त निवडणुकीच्या वेळीच जाग येते', संजय राऊत यांचे घणाघात

'पायजमाची नाडी ओढणे हा बलात्काराचाच प्रयत्न'; सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळून लावला

१० राज्यांमधील ३७ जागांसाठी राज्यसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, १६ मार्च रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी

पुढील लेख
Show comments