Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमिताभला म्हणले, आमच्याकडे येऊ नका

Webdunia
हिंदी सिनेसृष्टीचे महानायक म्हणून अमिताभ बच्चन यांची ओळख आहे. आजच्या घडीला बॉलीवूडमध्ये खान कंपनीची चलती असताना देखील त्यांचे चाहते कमी नाहीत. ते आज जिथे जातात तिथे त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. पण एक देश असाही आहे ज्या देशाचे नागरिक अमिताभ बच्चन यांना आमच्या देशात येऊ नका असे म्हणत आहेत.
 
या देशाचे नागरिक त्यांना असे का म्हणत आहेत ते जाणून घेऊया. त्याचे झाले असे की डब्ल्यूएचओची एक कॉन्फरन्स मालिदवमध्ये आयोजित करण्यात आली आहे. अमिताभ डब्ल्यूएचओचे सदिच्छा दूत असल्यामुळे या कॉन्फरन्ससाठी त्यांना बोलवण्यात आले आहे. पण सध्याच्या घडीला मालदिवमध्ये राजकीय अस्थिरता असून अनेक पत्रकरांची हत्या होत आहे.
 
अनेक नेते कैदेत असल्यामुळे या अस्थिरतेचा निषेध करण्यासाठी अमिताभ बच्चननी येऊ नये असे तेथील लोकांचे म्हणणे आहे.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

शबाना आझमी फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन या किताबाने सन्मानित

राखी सावंतची प्रकृती बिघडली, हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

हिमाचलच्या दऱ्याखोऱ्यात लपलेले स्वर्ग,सेथन गाव भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण

तारक मेहताला 7 वर्षांनंतर मिळाली नवी 'दयाबेन, पुनरागमन लवकरच होणार

पुढील लेख
Show comments