Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सलमान खानला आता Y+ श्रेणीची सुरक्षा

Webdunia
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (14:26 IST)
लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमान खानला आलेल्या धमक्यांमुळे महाराष्ट्र सरकारने त्याची सुरक्षा Y+ श्रेणीत वाढवली आहे. आता चार सशस्त्र सुरक्षा अधिकारी नेहमीच सलमानसोबत असतील. यापूर्वी सलमान खानला मुंबई पोलिसांनी सामान्य पोलीस संरक्षण दिले होते.
  
जूनमध्ये, सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकीचे पत्र मिळाले होते, ज्यामध्ये सलमानचीही पंजाबी गायक मूसवालासारखीच स्थिती होईल, असे म्हटले होते.
  
जेव्हा या टोळीतील काही लोकांना पकडले गेले तेव्हा त्यांनी सलमान हे त्यांचे लक्ष्य असल्याचे मान्य केले आणि त्यांनी सलमानच्या घराची रेकीही केली. त्यामुळे खबरदारी म्हणून महाराष्ट्र सरकारने सलमानच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
  
त्याचप्रमाणे अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांनाही धमक्या येत आहेत, त्या लक्षात घेऊन त्यांना एक्स सिक्युरिटी देण्यात येणार आहे.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments