Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोळ्या घालून मारण्याचे दिवस आलेत: भन्साळी

bollywood news
Webdunia
मुंबई- कोणत्याही देशासाठी कलाकार, विचारवंत व बुद्धिवादी मंडळी महत्त्वाची असतात. त्यांची मते प्रत्येकाला पटतीलच असे नाही. त्यावर मत-मतांतरे होऊ शकतात. ते सगळे व्हायलाही हवे. मात्र, आता चर्चा करण्याऐवजी विरोधकांना गोळ्या घालून मारण्याचे दिवस आलेत, अशी खंत पद्मावत चे दिग्दर्शक संजय लीला भन्सालळी यांनी व्यक्त केली.
 
पद्मावत वरुन झालेल्या रणकंदनाबद्दल बोलताना पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा संदर्भ देत त्यांनी देशातील सध्याच्या वातावरणाबद्दल चिंता व्यक्त केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचे सूत्रधार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा बंद

अ‍ॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडीसोबतच अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही चाहत्यांची मने जिंकली

गायिका श्रेया घोषालने सूरतमधील कार्यक्रम रद्द केला, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर घेतला निर्णय

अनुराग कश्यप विरुद्ध कायदेशीर कारवाई, सुरत कोर्टाने या दिवशी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली

सर्व पहा

नवीन

'रब ने बना दी जोडी' या चित्रपटात शाहरुख खानसोबत काम केल्यानंतर अनुष्काचे नाव पहिल्यांदा चर्चेत आले

महाराष्ट्रातील हे सुंदर स्थळे सूर्योदय आणि सूर्यास्तासाठी आहे खास

पंजाब पोलिसांनी बॉलिवूड गायक बादशाहविरुद्ध एफआयआर दाखल केला

कोण होते दादासाहेब फाळके ? ज्यांच्या नावाने भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार दिला जातो

SSMB 29' मध्ये महेश बाबू या नवीन लूकमध्ये दिसणार

पुढील लेख
Show comments