rashifal-2026

माझी आई अक्षय कुमारला गे समजतं होती म्हणून लग्नासाठी ठेवली होती एक अट

Webdunia
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 (17:03 IST)
ट्विंकल देखील काही ना काही बोलून जाते. मग तिचा नवरा अक्षय कुमारशी निगडित काही का नसो. त्याच्या अफेयर्सबद्दल ट्विंकलने काहीच बोलले नाही. ट्विंकलने एक मजेदार प्रसंग सांगितला की तिच्या लग्नाअगोदर आई डिंपलचे अक्षयबद्दल काय विचार  होते.  
 
करण जौहरच्या टॉक-शो 'कॉफी विद करण'मध्ये अक्षय कुमार-ट्विंकल खन्नाने बरेच खुलासे केले आहे. पूर्ण शोमध्ये ट्विंकल बोलत होती आणि अक्षय चुपचाप तिच्या गोष्टी ऐकत होता.  
 
लग्नाच्या संबंधाबद्दल विचारल्याने ट्विंकलने सांगितले की जेव्हा मी आईजवळ अक्षयसोबत लग्नाची गोष्ट केली तेव्हा ती म्हणाली तू आधी एक वर्ष त्याच्यासोबत राहून बघ. फिरा आणि एकमेकांना समजण्याचा प्रयत्न करा, नंतर विचार करू.  
 
नंतर मला समजले की माझ्या आईला वाटत होते की अक्षय कुमार गे आहे. त्याला महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त रुची आहे. अशात तिची बिलकुल इच्छा नव्हती की माझे लग्न त्याच्यासोबत व्हावे.  
 
लग्नाबाबत ट्विंकल म्हणाली की लग्नाबद्दल माझ्याकडून होकार आल्यावर जेव्हा क्षय माझ्या आईशी लग्नाची बोलणी करायला गेला तेव्हा तिला फारच आश्चर्य वाटले.   
 
पुढे ट्विंकल, म्हणाली तिच्या आईला एका पत्रकार मित्राने सांगितले होते की अक्षय गे आहे. म्हणून ती फारच घाबरलेली होती.  
 
त्याशिवाय ट्विंकलने काही अजून खुलासे केले होते. तिने म्हटले होते की राणी मुखर्जीचे करियर देखील मीच बनवले होते. जर मी चित्रपट कुछ कुछ होता है...ला साइन केले असते तर राणीचे करियर बनले नसते. त्यानंतर तिने जोराने एक ठहाका लावला.  
 
अक्षय म्हणाला की सलमान, शाहरुख आणि सलमानने जर सिगारेट ओढणे सोडले तर ते माझ्याहून पुढे जातील आणि जर ओढत राहिले तर मी पुढे राहीन.  
सर्व पहा

नक्की वाचा

मुख्यमंत्री फडणवीसांनी रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांचे कौतुक करत; या पिढीतील त्यांचे आवडते अभिनेते सांगितले

दीपिका पदुकोणची शक्तिशाली लाइनअप: 'किंग' आणि अ‍ॅटलीचा चित्रपट 2026 मध्ये धमाल उडवण्यास सज्ज

यशचा 'टॉक्सिक' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला

मर्दानी 3 ची खलनायक अम्मा यांनी खळबळ उडवून दिली, प्रेक्षक थक्क झाले

बॉर्डर 2 : 23 जानेवारी 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार

सर्व पहा

नवीन

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

तमन्ना भाटियाच्या "आज की रात" या आयटम साँगने रेकॉर्ड रचला, युट्यूबवर १ अब्ज व्ह्यूज मिळवले

जनतेने महिलाविरोधी घराणेशाही माफियांना योग्य स्थान दाखवले, कंगना राणौतचा ठाकरे कुटुंबावर जोरदार हल्लाबोल

मुस्लिम असूनही ब्राह्मण शाळेत शिक्षण घेतले, ए.आर. रहमान म्हणाले की रामायण ही आदर्श आणि मूल्यांची कथा

विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाबद्दल ए.आर. रहमान असे काय म्हणाले? "फूट पाडणारा चित्रपट..."

पुढील लेख
Show comments