Dharma Sangrah

बजेट 2017: रेल्वे यात्रेत सवलतीसाठी आधार होऊ शकतं अनिवार्य

Webdunia
सरकार आगामी बजेटमध्ये रेल्वे यात्रेत सवलतीसाठी आधार किंवा यूआयडी अनिवार्य करण्यावर विचार करत आहे. वित्त मंत्री आम बजेटमध्ये ही घोषणा करू शकतात. यावेळी रेल्वे बजेटचा आम बजेटमध्ये विलय करण्यात आले आहे. असे पहिल्यांदाच झाले आहे.
रेल्वेद्वारे सुमारे 50 श्रेणीत यात्रेकरूंना तिकिटावर सवलत देण्यात येते. यात वरिष्ठ नागरिक, विद्यार्थी, शोध स्कॉलर, शिक्षक, डॉक्टर, नर्स, रूग्ण, खेळ क्षेत्रातील लोकं, बेरोजगार तरुण आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित लोकं सामील आहे. 2015-16 मध्ये सवलतीच्या तिकिटांवर रेल्वेला 1,600 कोटी रूपयांची लागत आली. यात वरिष्ठ नागरिकांना देण्यात आलेली सवलत प्रमुख रूपाने सामील आहे. सरकारने वेगळे रेल्वे बजेट प्रस्तुत करण्याची 92 वर्षांची जुनी परंपरा संपवली आहे.
 
रेल्वेला केंद्र सरकाराला लाभांशच्या भुगतानापासून सवलत मिळू शकते. याने वित्तीय स्थिती मजबूत करण्यात मदत मिळेल. सूत्रांप्रमाणे रेल्वे सामाजिक आणि सार्वजनिक सेवा प्रतिबद्धतेचे भार उचलणारच. अनुमान आहे की वित्त मंत्री अरुण जेटली आम बजेटमध्ये रेल्वेसाठी पृथक बजेट अनुमान आणि अनुदान मागणीचे स्टेटमेन्ट जारी करतील.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: अशोक खरात प्रकरणातील प्रमुख साक्षीदार जितेंद्र शेळके यांचे रस्ते अपघातात निधन

इंडोनेशियाच्या बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर कोसळले, ८ जणांचा मृत्यू

टायर फुटल्याने कारची बसला धडक, पाच मुलांसह ९ जण जळून खाक

अशोक खरात प्रकरणातील मुख्य साक्षीदार जितेंद्र शेळके यांच्या मृत्यू; सुषमा अंधारे म्हणाल्या, "या अपघातात षडयंत्राचा वास येत आहे"

"मला आणि पंतप्रधानांना तर बायकोच नाही..."हे काय बोलून गेले राहुल गांधी

पुढील लेख
Show comments