Marathi Biodata Maker

करोनातून बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाणही वेगाने वाढल्याने दिलासा, राज्यात ५९ हजार ५०० रूग्णांनी करोनावर मात

Webdunia
मंगळवार, 4 मे 2021 (08:11 IST)
राज्यात करोनाचा संसर्ग अद्यापही वाढताना दिसत आहे. मात्र असे जरी असले तरी करोनातून बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाणही वेगाने वाढत असल्याचे दिलासादायक चित्र दिसून येत आहे. सोमवारी राज्यात ५९ हजार ५०० रूग्णांनी करोनावर मात केली आहे. तर, ४८ हजार ६२१ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. याशिवाय ५६७ रूग्णांचा सोमवारीमृत्यू देखील झाल्याचे समोर आले आहे.
 
राज्यात आजपर्यंत एकूण ४०,४१,१५८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८४.७ टक्के एवढे झाले आहे. तर, आजपर्यंत राज्यात करोनामुळे ७० हजार ८५१ रूग्णांचा मृत्यू झालेला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर शरद पवारांचे मोठे विधान

विश्वविजेता गुकेश नॉर्वे बुद्धिबळात खेळणार, कार्लसनसह अनेक स्टार खेळाडूही सहभाग

नेपाळ-तुर्की विमानाची कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग, सर्व 236 प्रवासी सुरक्षित

कंगना रनौत-चिराग पासवान संसदेत एकत्र दिसले

पुढील लेख