Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात 67,013 नवे रुग्ण ; 568 रूग्णांचा मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 23 एप्रिल 2021 (08:27 IST)
राज्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गुरुवारी  राज्यात 67 हजार 13 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 568 रूग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यू दर 1.53 टक्के इतका आहे.  62 हजार 298  रुग्ण करोनातून बरे झाले. राज्यात आजपर्यंत एकूण 33,30,747 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.34  टक्के एवढे झाले आहे.
 
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,48,95,986 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 40,94,840   नमुने पॉझिटिव्ह आले.  सध्या राज्यात39,71,917 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये,  तर 29,014 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण 6,99,858 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

संबंधित माहिती

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

पुढील लेख