rashifal-2026

महाराष्ट्रात 811 नवे कोरोना रुग्ण

Webdunia
रविवार, 26 एप्रिल 2020 (09:20 IST)
महाराष्ट्रात कोरोनाचे 811 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये एकट्या मुंबईमधील 281 रुग्णांचा समावेश आहे. गेल्या चोवीस तासांत 22 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आता 7 हजार 628 इतकी झाली आहे. तर आतार्यंत महाराष्ट्रात कोरोनाची लागण होऊन 323 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात काल 119 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत  1076 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात 22 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल झालेल्या 22 रुग्णांच्या  मृत्यूंपैकी मुंबईत 13, पुण्यात 4, पुणे ग्रामीण भागात 1, पिंपरी चिंचवडमध्ये 1, मालेगावात 1, धुळे शहरात 1 मृत्यू झाला आहे. 22 रुग्णांच्या मृत्यूंपैकी 16 पुरुष तर सहा महिला होत्या. 60 वर्षे वरचे 11 रुग्ण यामध्ये होते. 8 रुग्ण हे 40 ते 59 या वोगटातले होते. तर 3 रुग्ण हे 40 वर्षांखालील होते. 22 रुग्णांचे मृत्यू झाले त्यामधील 13 रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अति जोखीचे आजार होते. कोरोनामुळे आतापर्यंत महाराष्ट्रात 323 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 22 जणांचा मृत्यू; कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,6 मुंबईत कोरोनाचे 281 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून चोवीस तासांत कोरोनामुळे 12 रुग्णांचा म मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ही आता 4 हजार 870 इतकी झाली आहे. 167 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत मुंबईतील 762 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

इराणमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात २०० हून अधिक लोक ठार, ट्रम्प म्हणाले हल्ले सुरूच राहतील

साडेतीन वर्षांच्या मुलासह वडिलांची ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या, चांदवड मधील घटना

Ajit Pawar plane crash जय पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा एक कथित व्हिडिओ शेअर केला

LIVE: अजित पवार विमान अपघातानंतर मुलगा जय पवार यांनी खाजगी चार्टर कंपनीवर गंभीर आरोप केले

मुख्यमंत्री फडणवीस यांनी कॅनेडियन शिष्टमंडळाला महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments