Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात आज कोरोनाची 26,133 नवीन प्रकरणे, नोंदली,तर 40 ,294 जणांना डिस्चार्ज मिळाला.

Webdunia
शनिवार, 22 मे 2021 (22:48 IST)
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघता आज नवीन 26,133 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 40,294 लोकांना आज डिस्चार्ज मिळाला आहे. 
आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 55,53,225 एवढी झाली आहे. त्यापैकी 51,11,095 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.सध्या राज्यात 3,52 ,247 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.     
राज्यात आता पर्यंत 3,27,23,361 चाचण्या घेतल्या आहेत.राज्यात सध्या एकूण 27,55 ,729 घरातच उपचार घेत आहे म्हणजे होम क्वारंटाईन आहेत. तर 22,103 लोकांना कोविड केंद्रावर क्वारंटाईन केले आहे.
आज राज्यात एकूण 682 रुग्ण या आजाराला बळी गेले असून दगावले आहेत. राज्यात आता पर्यंत 87,300 लोक मृत्युमुखी झाले आहेत. राज्यात कोरोनाची मृत्यू दर 1.57 टक्के आहे.तर रिकव्हरी दर वाढला असून सध्या 92.04 वर पोहोचला आहे.   
 
 
 
 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments