Dharma Sangrah

विमानतळावर कोरोना नियम मोडणे प्रवाश्यांना धक्कादायक ठरेल: डीजीसीए

Webdunia
मंगळवार, 30 मार्च 2021 (18:09 IST)
अलीकडील काळात देशात कोरोनाविषाणूंच्या नवीन घटनांमध्ये मोठी झेप झाली आहे.यामुळे, नवीन निर्बंधांचा कालावधी देखील सुरू झाला आहे. विमानतळावर मास्क लावणे ,सामाजिक अंतर राखणे सारखे अनेक प्रोटोकॉल चेही अनुसरण केले जात आहे. या दरम्यान डीजीसीए ने एक निवेदन जारी केले असून या मुळे हवाई प्रवाश्यांना मोठा धक्का बसू शकतो.  
डीजीसीएने म्हटले आहे की कोरोना नियमांचे उल्लंघन करत विमानतळांवर कोणीही आढळले तर त्यावर त्यात क्षणी दंड आकारण्यात येईल. 
डीजीसीएने म्हटले आहे की देशातील अनेक विमानतळांवर कोविड प्रोटोकॉलचे पूर्ण पालन केले जात नाही. डीजीसीएने एअरलाइन्सला विमानतळांवर फेस मास्क घालणे आणि विमानतळांवर सामाजिक अंतर राखणे यासारख्या नियमांचे पालन केले पाहिजे याची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
“स्पॉट फाईनसह कोरोना प्रोटोकॉलचे पालन न करणाऱ्याच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचेही पर्याय आहेत.गेल्या आठवड्यात डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे की गेल्या आठवड्यात तीन एयरलाईन्समध्ये 15 प्रवासी कोरोनाच्या नियमांना मोडताना आढळले होते. त्याच्या वर तीन आठवडे उड्डाण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
त्याच बरोबर हेसुद्धा यापूर्वी सूचना देण्यात आले होते की ज्या प्रवाश्यांने योग्य प्रकारे मास्क लावले नाही त्यांच्या विरुद्ध नियमांचे उल्लंघन करण्यासाठी कारवाई करून त्यांना उड्डाणातून काढण्यात यावे. डीजीसीए ने विमान कंपन्यांना तीन महिन्यापासून ते दोन वर्षा पर्यंतचे निर्बंध आणण्यास परवानगी दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

गर्दीच्या वेळी रेल्वेच्या दाराजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नाही, मुंबई उच्च न्यायालयाने भरपाई मान्य केली

मुंबईहून उत्तर प्रदेश-बिहार मार्गावर नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी; काँग्रेस नेत्याने रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहले

सासरी पोहोचल्यानंतर चार तासांत वधूचा पळून जाण्याचा प्रयत्न; चौकशीत 'बनावट लग्न' करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

LIVE: महाराष्ट्रात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ६५ वसतिगृहे उघडली

सरकारी विद्यापीठे आरएसएस ताब्यात घेत आहे! रोहित पवारांच्या आरोपांमुळे महाराष्ट्रात राजकीय खळबळ

पुढील लेख
Show comments