Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनाबळींचा देशातील आतापर्यंतचा उच्चांक

Webdunia
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (10:26 IST)
देशात गेल्या २४ तासांत ६२ हजार रुग्णांची भर पडली असून, १,००७ मृत्यूंची नोंद झाली. एका दिवसातील कोरोनाबळींचा देशातील आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. कोरोना रुग्णांची देशातील एकूण संख्या २२ लाख १५ हजार ७४ वर पोहोचली आहे.

देशातील कोरोनाबळींची संख्या ४४ हजार ३८६ झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये सर्वाधिक ५४ हजार ८५९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत १५ लाख ३५ हजार ७४३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर पोहोचले आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments