suvichar

कोरोना व्हायरस शरीरातील कोणकोणत्या अवयवांना नुकसान पोहोचवतो याबाबत धक्कादायक माहिती समोर

Webdunia
बुधवार, 26 ऑगस्ट 2020 (16:55 IST)
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात येत आहे. संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. याच दरम्यान कोरोना व्हायरस शरीरातील कोणकोणत्या अवयवांना नुकसान पोहोचवतो याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका रिसर्चमधून भीतीदायक  खुलासा करण्यात आला आहे.
 
द लँसेट मायक्रोबमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये कोरोना व्हायरासमुळे ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
त्यांच्या फुफ्फुस आणि किडनीला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली असल्याची माहिती
इंग्लंडमधील कोरोना रुग्णांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टचा अभ्यास करण्यात आला आहे. 
पीरिअल कॉलेज लंडन आणि इंपीरिअल कॉलेज हेल्थकर एनएनचएस ट्रस्टने हा रिसर्च केला आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या दहा पैकी नऊ रुग्णांना हृदय, किडनी आणि फुफ्फुसामध्ये थ्रोम्बोसिस म्हणजे रक्ताच्या गुठळ्या सापडल्या
 रिसर्चमधील डॉ. मायकल ऑस्बर्न यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस फुफ्फुसांना पूर्णपणे नष्ट करतो ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू होता.
इंपीरिअल कॉलेज एनएचएस ट्रस्टच्या रुग्णालयात  22 ते 97 वयोगटातील कोरोना रुग्णांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टचा अभ्यास करण्यात आला. 
कोरोना रुग्णांच्या किडनीचं कोरोनामुळे नुकसान होतं आणि आतड्यांना सूज आल्याची माहिती रिसर्चमधून समोर आला 
जगभरात रुग्णांची एकूण संख्या 24,058,354 आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत आठ लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
823,510 जणांचा मृत्यू झाला आहे. 
16,608,018 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख