Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात कोरोना विषाणूची 10697 प्रकरणे,नोंदली तर 360 रुग्ण मृत्युमुखी

Webdunia
शनिवार, 12 जून 2021 (22:44 IST)
महाराष्ट्रात कोरोना विषाणूची 10,697 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत . गेल्या 24 तासांत राज्यात कोरोना विषाणूमुळे आणखी 360 जणांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागा कडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी कोरोनाला मात करून 14,910 लोक बरे झाले.यासह, राज्यात कोरोना विषाणूची रिकव्हरी दर  95.48 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
 
तर ठाणे जिल्ह्यात आणखी 413 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजले आहे .लागण झाल्यानंतर, संक्रमित होण्याचे प्रमाण वाढून 5,23,970 वर पोहोचले आहे.तर आणखी 42 लोक संसर्गामुळे मृत्युमुखी झाले आहेत.

शनिवारी एका अधिका्याने याबद्दल सांगितले. शुक्रवारी नवीन प्रकरणांची पुष्टी झाल्याचे देखील अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, जिल्ह्यात मृतांची संख्या 10,180 वर गेली असून त्या संसर्गामुळे 42 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील कोविड -19 मधील मृत्यूचे प्रमाण सध्या 1.94 टक्के आहे. 
 

संबंधित माहिती

अमित शहा यांची सीता मढी आणि मधुबनी मध्ये आज रॅली, केंद्रीय गृहमंत्री यांचा पाचवा बिहार दौरा

कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज

मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले

कारमधून मिळाले दोन मृतदेह, मुंबई होर्डिंग अपघात 16 जणांचा मृत्यू

नागपूर मध्ये फ्लाईओपर वरून उडी घेतली महिलेने

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

पुढील लेख
Show comments