Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात कोरोना विषाणूची 10697 प्रकरणे,नोंदली तर 360 रुग्ण मृत्युमुखी

Webdunia
शनिवार, 12 जून 2021 (22:44 IST)
महाराष्ट्रात कोरोना विषाणूची 10,697 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत . गेल्या 24 तासांत राज्यात कोरोना विषाणूमुळे आणखी 360 जणांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागा कडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी कोरोनाला मात करून 14,910 लोक बरे झाले.यासह, राज्यात कोरोना विषाणूची रिकव्हरी दर  95.48 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
 
तर ठाणे जिल्ह्यात आणखी 413 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजले आहे .लागण झाल्यानंतर, संक्रमित होण्याचे प्रमाण वाढून 5,23,970 वर पोहोचले आहे.तर आणखी 42 लोक संसर्गामुळे मृत्युमुखी झाले आहेत.

शनिवारी एका अधिका्याने याबद्दल सांगितले. शुक्रवारी नवीन प्रकरणांची पुष्टी झाल्याचे देखील अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, जिल्ह्यात मृतांची संख्या 10,180 वर गेली असून त्या संसर्गामुळे 42 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील कोविड -19 मधील मृत्यूचे प्रमाण सध्या 1.94 टक्के आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक प्रकरणात मोठा खुलासा, माजी महाव्यवस्थापकाने १२२ कोटी रुपये पळवले

अमेरिकेचे विशेष विमान भारतातील बेकायदेशीर स्थलांतरितांना अमृतसरला आणत आहे, भगवंत मान केंद्रावर नाराज

पंतप्रधान मोदी अमेरिकेहून परतले, आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर अंतिम शिक्कामोर्तब करणार

LIVE: मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक प्रकरणात मोठा खुलासा

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कृषीमंत्र्यांचे कक्ष बांधले जातील-कृषी मंत्री माणिकराव कोकाटे

पुढील लेख
Show comments