Marathi Biodata Maker

लॉकडाउन उठेल असे कुणी गृहीत धरू नये : टोपे

Webdunia
मंगळवार, 7 एप्रिल 2020 (16:12 IST)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भावरोखणसाठी राज्यात लागू केलेला लॉकडाउन 15 तारखेनंतर 100 टक्के शिथिल होईल, असे कुणी समजू नये, असे राज्याच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. लॉकडाउनसंदर्भात मुख्यमं‍त्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्‍यमंत्री अजित पवार हे निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.

देशभरात, तसेच राज्यात लॉकडाउन लागू केला आहे. या कालावधीत नागरिकांना विनाकारण घराबाहेर जाण्यास मनाई आहे. विनाकारण घराबाहेर पडणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. लॉकडाउनसंदर्भात केंद्र किंवा राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना, टोपे यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

15 तारखेनंतर लॉकडाउन हे 100 टक्के शिथिल होईल, असे कुणी समजू नये. अनेक देशांतील परिस्थितीचा अभ्यास करून लॉकडाउन कसे शिथिल करता येईल यावर अभ्यास सुरू आहे.

केंद्र सरकार याबाबत आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत आहे, असेही टोपे म्हणाले. राज्यात 10 ते 15 एप्रिलर्पंत असलेल्या   परिस्थितीवर लॉकडाउनची पुढील दिशा अवलंबून असेल, असेही त्यांनी   सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर मंत्रिमंडळातील "भ्रष्ट" सहकाऱ्यांना संरक्षण देण्याचा आरोप केला

पैसे दुप्पट करण्यासाठी तीन जणांनी जीव गमावला! तांत्रिक विधीदरम्यान झालेल्या गूढ मृत्यूंमुळे खळबळ

नाशिकमध्ये भीषण आग! दुकाने जळून खाक

अमित शाह आणि मोहन भागवत अंदमान आणि निकोबारला भेट देणार, सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण होणार

Goa fire जिल्हा प्रशासनाने उत्तर गोव्यात नाईटक्लब आणि हॉटेल्समध्ये फटाके वाजवण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला

पुढील लेख
Show comments