Festival Posters

देश रात्री झोपताना दिवे चालू ठेवून झोपतो का? राम कदम यांचा सवाल

Webdunia
शनिवार, 4 एप्रिल 2020 (12:17 IST)
देश रात्री झोपताना दिवे चालू ठेवून झोपतो का? असा प्रश्न भाजप नेते राम कदम यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता आपआपल्या घरातील लाईट बंद करुन 9 मिनिटे दिवे किंवा टॉर्च लावून कोरोनाविरोधात लढा देण्यास सांगितले आहे. मात्र, यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आक्षेप घेतला आहे.
 
“9 मिनिटे एकाचवेळी लाईट बंद केल्यास तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण राज्य आणि देश अंधारात जाण्याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे जनतेनेआवश्यक तितकेच लाईट चालू ठेऊन, दिवे, मेणबत्ती लावावेत”, असे आवाहन ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी जनतेला केले आहे. मात्र, त्याच्या याच आवाहनावर राम कदम यांनी टीका केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा मिळणार की कठोरता वाढणार? बैठकीनंतर मराठी अनिवार्यतेबाबत मंत्री सरनाईक म्हणाले.....

LIVE: आंदोलनानंतर धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागितली

न्यूझीलंडसोबतच्या ऐतिहासिक व्यापार करारामुळे भारतातील तरुणांसाठी नवीन संधी निर्माण झाल्या

पुण्यात मशरूम कंपनीत टाकीत उतरलेल्या तीन कामगारांचा विषारी वायूमुळे मृत्यू

राघव चड्ढा यांच्यासह 'आप'चे सात नेते आता भाजपचे खासदार झाले; राज्यसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली; 'आप'साठी हा एक मोठा राजकीय धक्का

पुढील लेख
Show comments