Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपुरमध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसची दुस-या टप्प्यातील मानवी चाचणी सुरु

Webdunia
बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (09:26 IST)
नागपुरात कोव्हॅक्सिनच्या दुस-या टप्प्याच्या मानवी चाचणीला सुरुवात झालीय. गिल्लूरकक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दुस-या टप्प्यात 50 जणांना लस देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आतापर्यंत कोणालाही दुष्परिणाम दिसून आला नसल्याचं डॉ चंद्रशेखऱ गिल्लूरकर यांनी सांगितल.
 
भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या लसीचच्या दुस-या टप्प्यातील मानवी चाचणीला सुरुवात झालीय.  दुसऱ्या टप्प्यात देशातील 8 केंद्रांची निवड कऱण्यात आली .नागपुरातील गिल्लूकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची निवड करण्यात आलीय.
 
याबाबत माहिती देताना डॉ चंद्रेशेखर गिल्लूरकर म्हणाले की पहिल्या टप्प्यात 750 व्यक्तिंना लस देण्यात आली. दुस-या सॉटप्प्यात 380 जणांना लस देण्यात येयेत..त्याकरता नागपुरातील गिल्लूरकर हॉस्पिटलमध्ये 75 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.
 
यातील 25 जण कोरोनाबाधित वा कोरोना होवून गेल्याचं आढळून आल्यानं 50 जणांची मानवी चाचणीकरता निवड करण्यात आली.पहिल्या टप्प्यात 55 जणांना लस देण्यात आली होती. आता दुस-या टप्प्यात 12 ते 65 वयोगटातील 50 जणांना लस देण्यात आली.यामध्ये 12 ते 18 वयोगटातील 8 जणांचा समावेश आहे.
 
तर 55 ते 65 वयोगटातीलही 8 जण आहेत तर 22 महिलांचाही समावेश आहे..दुस-या टप्प्यातील दुसरी लस 28 दिवसांनी देण्यात येणार आहे.भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन जानेवारीपर्यंत उपलब्ध होण्याचा विश्वासही डॉ चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी व्यक्त केलाय.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

Mahatma Gandhi Punyatithi 2025: मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Mahakumbh Stampede : अपघाताची न्यायालयीन चौकशी होणार,पीडितांना 25 लाख रुपयांची भरपाई दिली जाणार

केंद्र सरकारने महाराष्ट्रातून 9 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

बांगलादेशात रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप, गाड्यांची चाके ठप्प, माल वाहतुकीवर परिणाम

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने राष्ट्रीय खेळांमधील खेळाडूंच्या सुरक्षेसाठी सक्षम, हेल्पलाइन सुरू केली

पुढील लेख
Show comments