Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवभोजन थाळीने गाठला लाखाचा टप्पा

Webdunia
गुरूवार, 30 एप्रिल 2020 (06:56 IST)
जिल्ह्यात 1 लाख 18 हजार 74 लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळी योजनेचा लाभ घेतला आहे. लॉकडाउनच कालावधीत जिल्ह्यात 80 हजार 653 गरजू आणि गरीब लोकांना या थाळीचा आधार मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिदिं शंभरकर यांनी दिली.

जिल्ह्यात 26 शिवभोजन केंद्रे आहेत. त्यापैकी पाच शहरात तर 21 केंद्रे ग्रामण भागात आहेत. जिल्ह्यासाठी दररोज 3500 थाळींचे उद्दिष्ट आहे. आजपर्यंत शिवभोजन केंद्रांमधून गरीब व गरजू लोकांना पुरविण्यात आलेल्या एकूण थाळींची संख्या 1 लाख 18 हजार 074 आहे, असे शंभरकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात भाजीपाला, अन्नधान्य, गॅस इत्यादीचा निति पुरवठा सुरू आहे. खुाल्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेले अन्नधान्य पुरेसे आहे. जिल्हा आणि शहरात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे वितरण सुरू आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या 20 वितरकांद्वारे शहरात वितरण सुरु आहे..

संबंधित माहिती

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

अमित शहा यांची सीता मढी आणि मधुबनी मध्ये आज रॅली, केंद्रीय गृहमंत्री यांचा पाचवा बिहार दौरा

कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज

मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले

पुढील लेख
Show comments