Dharma Sangrah

Coronavirus : देशातील मृत्यू एक हजारांचवर

Webdunia
गुरूवार, 30 एप्रिल 2020 (06:48 IST)
देशात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 1000 हून अधिक जणांनी प्राण गमावल्याचे समोर येते. धक्कादायक म्हणजे, यातील सर्वात जास्त मृत्यूची नोंद महाराष्ट्रात करण्यात आली. महाराष्ट्रात 400 जणांचा बळी गेला तर गुजरातमध्ये जवळपास 181 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला.

तसेच मध्य प्रदेशातील मृत्यूंची संख्या 120 वर पोहोचली. देशात जवळपास 31,332 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. या आजारातून जवळपास 7,696 जण बरे होऊन आपल घरी परतले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

३० जूनपूर्वी पात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी मोठी घोषणा केली

ग्रामीण स्वराज्य संस्थांमध्ये बदलांची तयारी सुरू, मुख्यमंत्र्यांना सादर केला महत्त्वाचा प्रस्ताव

बजरंग दलाच्या माजी शाखेचे अध्यक्ष यांची जुन्या वैमनस्यातून हत्या; नागपूर मधील घटना

बाळासाहेब आज इथे नाहीत हे बरे झाले! राजकीय परिस्थितीवर राज ठाकरेंचा तीव्र उपहास

LIVE: चंद्रपूर काँग्रेसमध्ये फूट वडेट्टीवार आणि धानोरकर आपापल्या नगरसेवकांशी झाले वेगळे

पुढील लेख
Show comments