Marathi Biodata Maker

Coronavirus : देशातील मृत्यू एक हजारांचवर

Webdunia
गुरूवार, 30 एप्रिल 2020 (06:48 IST)
देशात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 1000 हून अधिक जणांनी प्राण गमावल्याचे समोर येते. धक्कादायक म्हणजे, यातील सर्वात जास्त मृत्यूची नोंद महाराष्ट्रात करण्यात आली. महाराष्ट्रात 400 जणांचा बळी गेला तर गुजरातमध्ये जवळपास 181 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला.

तसेच मध्य प्रदेशातील मृत्यूंची संख्या 120 वर पोहोचली. देशात जवळपास 31,332 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. या आजारातून जवळपास 7,696 जण बरे होऊन आपल घरी परतले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: १ जूनपासून नागपूर विमानतळावरून अनेक उड्डाणे रद्द केली जाणार

हेल्मेट किंवा सीट बेल्टशिवाय वाहन चालवणे अडचणीत आणेल! दंडासोबतच तुमचा परवानाही निलंबित केला जाईल

राहुल गांधी नेहमी स्वप्नांच्या दुनियेत वावरतात; मंत्री संजय शिरसाठ यांची टिपण्णी

अहिल्यानगरमध्ये आंब्याचा रस खाल्याने एकाच कुटुंबातील सात सदस्यांना विषबाधा

पंतप्रधान मोदींना झालमुरी देणाऱ्या दुकानदाराला सुरक्षा, सीआरपीएफ जवान तैनात

पुढील लेख
Show comments